गुरुवार, ६ नोव्हेंबर, २०१४

जननि जन्म भुमिस्च्य स्वर्गादपि कदियसि !

जसे स्वर्गा पेक्षा मात्रुभुमिचे ( जन्मभुमिचे ) महत्व हे मोठे, तसेच मात्रुभाषेचे ( बोलि आणी लिपी ) आहे. जन्म कुठे व्हावा आणी तिथे कुठली भाषा ( बोली आणी लिपी ) प्रचलित असावी हे अगदि निसर्गदत्त आहे. जन्माला येणारया बालकाचे रडणेही त्याच्या मातेस समजते ! भूक लागली का शि-शु झाली हे सांगायला कोण शिकवते, त्या बालकाला ? आणी मातेस तरी बरोब्बर उमगते कशी ? जग लहान होत चालले आहे, माणसांची मने केंव्हा मोठी होणार ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा